महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं होतं. नागपुरात अभिव्यक्ती वैदर्भिय लेखिका संस्थेतर्फे आयोजित अभिरूप न्यायालयात बोलताना त्यांनी आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत, असं त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, या विधानानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच अमृता फडणवीस यांचे विधान त्यांच्या पक्षाला तरी मान्य आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा