“मुंबईत ३ टक्के घटस्फोट हे वाहतूक कोंडीमुळे होत आहेत”, असं विधान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केल्यानंतर त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुंबईत बोलताना अमृता फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना हा दावा केला होता. त्यावर आता शिवसेनेकडून खोचक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या या विधानावर टोला लगावताना “अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे”, असं म्हटलं आहे. एबीपीसोबत बोलताना त्यांनी भाजपाच्या इतर नेत्यांच्या विधानांवर देखील निशाणा साधला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा