दहीहंडीचे थर रचताना घाटकोपर परिसरातील प्रथमेश सावंत ( २० वर्षे ) हा गोविंदा जखमी झाला होता. त्याच्यावर गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळासासून केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी ( ८ ऑक्टोबर ) हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने प्रथमेशचं निधन झालं. त्याच्या निधानंतर शोककळा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रथमेशच्या मृत्यूनंतर माजी महापौर, शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य सरकारवर हल्ला केला आहे. “गोविंदा म्हणून भूमिका बजावताना प्रथमेशचा अपघात झाला. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यावर तो औषध उपचारांना प्रोत्साहन देत होता. मात्र, त्याची झुंज अपयशी ठरली. राज्य सरकार स्वत:ला संवेदनशील असल्याचं सांगतं आहे. पण, ती संवेदनशीलता गोविंदांच्या बाबत दिसली नाही,” अशी टीका पेडणेकर यांनी शिंदे सरकारवर केली.

posters praising eknath shinde as man of god displayed in front of pimpri chinchwad municipal corporation
“एकनाथ शिंदे देव माणूस”, पिंपरीत झळकले फ्लेक्स; त्यांच्या योजना बंद करू नका अशी विनंती करण्यात आली
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Suresh Dhas On Jitendra Awhad
Suresh Dhas : “अक्षय शिंदेची वाहवा करणारे…”, आमदार सुरेश धस यांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल
eknath shinde anand dighes film became super hit and our Vidhansabha picture also became super hit Now we want to make third film
खासदार फुटीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
Shinde announces financial aid to Sant Tukaram Maharaj descendant
देहू: एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत; ३२ लाखांचं कर्ज…
Saif Ali Khan was brutally attacked by a robber (Photo- Indian Express )
Kareena Kapoor : “करीना कपूर २१ कोटींचं मानधन घेते तरीही तिला सुरक्षारक्षक आणि…”, सैफ हल्ला प्रकरणावरुन ‘या’ अभिनेत्याचा टोला
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात

हेही वाचा – ‘गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…

“या साहसी खेळामुळे दोन…”

“गोविंदाना उकसवण्याचे काम राज्य सरकारने केले. विमा कवच आणि ५ टक्के नोकरीच्या आशेने अनेक गोविंदा पथके सराव न करता दहीहंडीत सामील झाले. या साहसी खेळामुळे दोन गोविंदाची प्राणज्योत मालवली,” असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितलं.

Story img Loader