शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दररोज शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेना नेत्यांची आणि आमदार-खासदारांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतली ही फूट नेमकी कुठे जाऊन थांबणार आहे? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. एकीकडे रामदास कदम यांची हकालपट्टी केली असताना आता रामदास कदम यांनी टीव्ही ९ शी बोलताना भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच रामदास कदम यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावेळी बोलताना कदम यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा