गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्यावर आज पडदा पडणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनीच यासंदर्भातले सूतोवाच केले असून त्यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. दीपक केसरकर यांनी टीव्ही ९ शी बोलताना उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. आजही आम्ही परत यायला तयार आहोत, उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा, असं केसरकर म्हणाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी तोडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची अट बंडखोर आमदारांनी घातली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा