शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते ‘शिव संवाद’ यात्रेच्या माध्यमातून शिवसैनक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधत आहेत. दरम्यान, ते बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. नाशिक, मनमाडनंतर आता आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमधूनदेखील बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. आदित्य ठाकरे सातत्यानेशिंदे गटातील आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ असा करत आहेत. त्यामुळे आता बंडखोर आमदार देखील आक्रमक होताना दिसत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा