ठाकरे गटाचे नेते संजय राऊत कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या वेळी जायला पाहिजे होते. तिथे त्यांच्या अंगावर सर्वजण पडले असते आणि राऊत चेंगरले असते तर कमीत कमी शहीद झाले असते, असं वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बुधवारी केलं त्यावर आता संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. कुंभमेळ्यात मागच्या आठवड्या मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत ३० जणांचा बळी गेला. या घटनेबाबत जेव्हा संजय राऊत यांनी टीका केली होती त्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता संजय शिरसाट यांनी जे वक्तव्य केलं त्यावर राऊत यांनी त्यांच्या शैलीत शिरसाट यांना गद्दार म्हणत उत्तर दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा