राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून भाजपानं गेल्या दोन दिवसांत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याविरोधात रान उठवलेलं असतानाच आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे त्यांच्याविरोधातही भाजपानं टीकेचा सूर तीव्र केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकेर गटानं राहुल गांधींच्या विधानाशी असहमत असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, यानंतरही हा वाद शमण्याची चिन्ह दिसत नसताना आता या वादात सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी नेहरुंविषयी केलेल्या गंभीर आरोपांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रणजीत सावरकरांना प्रत्युत्तर देतानाच त्यांना सल्लाही दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा