गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोलेंसोबत काम करणं कठीण झालंय, असं म्हणत विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचंच दिसून येत आहे. त्यात सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची चिंता वाढण्याची लक्षणं दिसत असतानात थोरातांनी राजीनामा देत बंडाचा झेंडा उगारल्यामुळे पक्षाची पंचाईत झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीतील ठाकरे गटानंच काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. थोरातांच्या आरोपांत तथ्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटानं काँग्रेसला सावरून घेण्याचा सल्ला दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा