Kiran Samant On Rajan Salvi : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार राजन साळवी हे ठाकरे गट सोडणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर त्यांनी सूचक भाष्य देखील केलं होतं. दरम्यान, राजन साळवी यांच्याबाबत आता आमदार किरण सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. ‘लोकसभेनंतर राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार होते. मात्र, त्यांना वाटलं की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि आपल्याला मंत्रिपद मिळेल, त्यामुळे त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला नाही’, असा गौप्यस्फोट किरण सामंत यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा