शिवसेनेमध्ये जे काही सुरु आहे त्याचा भाजपाशी काहीही संबंध नाही असा दावा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेनं बंडखोर आमदारांना वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा! असा सल्लाही दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची लोकप्रियता शिगेला आहे असा दावा करतानाच शिवसेनेचे बंडखोर आमदार-नामदार परत येतील असा विश्वासही शिवसेनेनं व्यक्त केलाय. आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल, असा टोलाही शिवसेनेनं लागवला आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण : ठाकरे सरकार पडलं तर कशी असतील सत्तास्थापनेची समीकरणं?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा