राज्यामध्ये सुरु असणाऱ्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लक्ष्य केलं आहे. ठाकरे सरकार पडल्याचा सर्वाधिक आनंद राज्यपलांना झाल्याचा दावा करतानाच शिवसेनेनं नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पेढे भरवण्यावरुनही टीका केली आहे. भगतसिंह यांना फाशी दिल्यानंतर ब्रिटिशांना जसा आनंद झालेला तसाच आनंद राज्यपालांना ठाकरे सरकार पडल्यानंतर झाल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. याच शिवाय ठाकरे सरकार पडल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचं राज्य रहिलं नसल्याचं सांगतानाच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरही निशाणा साधण्यात आलाय.
नक्की वाचा >> “स्वातंत्र्यापासून महाराष्ट्राला लाभलेल्या राज्यपालांपैकी हा एक नंबरचा बोगस राज्यपाल”; कोश्यारींना अपक्ष आमदाराने केलं लक्ष्य
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा