देशाला १९४७ साली मिळालं ते स्वातंत्र्य नसून भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं, या कंगना रनौतच्या विधानावरून सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. निरनिराळ्या मुद्द्यांवरून कंगना रनौतला पाठिंबा देणाऱ्या भाजपावर आता शिवसेनेनं आगपाखड सुरू केली आहे. सामनामधील अग्रलेखातून शिवसेनेनं कंगना रनौतच्या या विधानाचा समाचार घेत भाजपावर देखील निशाणा साधला आहे. “कंगनाबेनचे हे भिकार वक्तव्य ऐकून गुजरातमधील सरदार पटेलांचा जगातला सर्वात उंच पुतळाही अश्रू ढाळत असेल”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. तसेच, कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा