राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ४० आमदार आणि १३ खासदार शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे नेमकी शिवसेना कुणाची? पक्षनाव आणि चिन्ह कुणाला मिळावं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात कायदेशीर लढा सुरू असून हे प्रकरण थेट निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आलं आहे. याबाबत लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा