संपूर्ण सरकारला जनता बाय बाय सरकार म्हणतं आहे. या सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनात काही घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्याच काही घोषणा होऊ शकतात. केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो. त्या अनुषंगाने ज्या योजना किंवा घोषणा असतात त्याची आर्थित तरतूद केली जाते. उद्या घोषणांचा पाऊस असेल पण तो गाजर संकल्प असणार आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. घोषणा आजवर खूप झाल्या. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे कायमच झालं आहे. दोन वर्षांत ज्या घोषणा केल्या त्याची पूर्तता किती झाली हे खरेपणाने सांगावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंचताराकिंत शेती करतात म्हणत त्यांना टोला लगावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा