राज्यात अवघ्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी गटातील महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळातही सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पंतप्रधान मोदींचं नाव घेत टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा