राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. यामुळे आधीच राजकीय वर्तुळातलं वातावरण तापलं असतानाच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने त्यात भर पडली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकून सरकारसाठी पुढे काय वाढून ठेवलंय याचा इशारा दिला. तर तिकडे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून “ठाकरे सरकारची फडणवीस-महाजनांच्या अटकेची चर्चा चालू होती” असं विधान करून खळबळ उडवून दिली. तसेच, “देशद्रोह्यांसह चहापान टळले ते बरेच झाले”, असं विधान करून विरोधकांवर तोंडसुखही घेतलं. त्यावर आता ठाकरे गटाकडून टीकास्र सोडण्यात आलं आहे. सामना अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा