एकनाथ शिंदेंनी ३९ शिवसेना आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. एकनाथ शिंदे गटानं भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं राजकीय भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह देखील दोन तृतियांश लोकप्रतिनिधींचं बहुमत असणाऱ्या एकनाथ शिंदे गटाकडेच जाणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बंडखोर आमदारांवर तोंडसुख घेतलं. यावेळी बाळासाहेब ठाकरेंची एक आठवण सांगत उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा