श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यामुळे या प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आता ‘माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो. अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. अशी माहिती समोर आली आहे. एवढच नाहीतर श्रद्धाने नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात आफताब माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकणार आहे, असेही नमूद केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तिचा हा तक्रार अर्ज दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे तक्रार असुनही पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावरून आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर आणि पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा