सावंतवाडी : गेल्या २४ वर्षांपासून जंगली हत्तींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात उच्छाद मांडला असून शेती व बागायतीचे नुकसान करतानाच माणासावर देखील हल्ला चढवला आहे. दरम्यान हेवाळे गावात नारळाच्या ३० झाडांचे नुकसान केले असून घरासमोर उभी असलेली कार गाडी देखील उचलून टाकण्याचा प्रयत्न हत्तीने केला आहे. मात्र वन विभाग खबरदारीचे उपाय आखत नसल्याने जनतेत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा