उस्मानाबाद जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत करोनाबाधितांची संख्या तब्बल साडेचार हजारांवर पोहोचली आहे. त्याप्रमाणात करोनातून बरे होणार्या रूग्णांचे प्रमाणही वाढले आहे. वयोवृध्द व हायरिस्कमधील १२२ जणांचा आजवर करोनाने बळी घेतला असून, जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ५६ रूग्णांना तर आजवर दोन हजार ५०८ जणांना रूग्णालयातून उपचाराअंती घरी पाठविण्यात आले आहे. सध्या १ हजार ८०० रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १२२ जणांचा करोनाने मृत्यू झाल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.वाढता संसर्ग लक्षात घेऊन अॅन्टीजेन किटद्वारे तपासण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा