सोलापूर : कांद्यासाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लांबलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेची तयारी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असतानाच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय बाजारच्या दृष्टीने राज्य सरकारची पावले पडत आहेत. याबाबतचा अध्यादेश काढत राज्य सरकारने मंत्री गटाची उपसमिती गठित केली आहे. त्यामुळे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला बसण्याची चिन्हे दिसत आहेत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा