राज्यात सध्या विधानपरिषद आणि राज्यभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलचं तापलं आहे. विधानपरिषदेसाठी काल भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाही, यावरून आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून याबाबत टिप्पणी केली, शिवाय माध्यमांशी बोलताना “कोणीतरी पडद्यामागून मुंडे-महाजन यांचं नाव राज्यातून किंवा देशाच्या राजकारणातून पूर्णपणे संपावं अशाप्रकारचे प्रयत्न करतय का? ही शंका आहे.”असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा