ढगाळ वातावरणामुळे मुंबईत उकाडा
वायव्य दिशेकडून (उत्तर-पश्चिम) येणाऱ्या उष्ण व कोरडय़ा वाऱ्यांनी उत्तर, मध्य तसेच पूर्व भारताचा ताबा घेतला असून, पंजाब-हरयाणापासून ते ओरिसापर्यंत सर्वच पट्टय़ात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विदर्भात तापमानाने अनेक ठिकाणी उच्चांक गाठला. चंद्रपूर (४७.९ अंश), तर अमरावती (४७.८), नागपूर (४७.५) या ठिकाणांसह राज्यात बहुतांश ठिकाणी सोमवारी सर्वात उष्ण दिवस अनुभवायला मिळाला. पुढील दोन दिवसही अशीच लाट कायम राहणार असल्याने या उकाडय़ापासून लगेच तरी सुटका होण्याची शक्यता नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा