विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त ६ जिल्ह्य़ांमधील तब्बल ५५ टक्केशेतकरी मदतीसाठी अपात्र ठरवून या कुटुंबांना मदत नाकारल्याची धक्कादायक माहिती आहे. १६ वर्षांत ६ जिल्ह्य़ांमध्ये झालेल्या १३ हजार ३६१ आत्महत्यांपैकी केवळ ५ हजार ८५२ प्रकरणेच मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित ७ हजार ३५० शेतकरी कुटुंबांना शासनाच्या अटी व शर्तींमुळे मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली. सर्वाधिक प्रकरणे भूमिहिनांची असल्यामुळे अपात्र ठरविण्यात येतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा