धाराशिव : राज्यातील बहुतांश भागातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्ट्या आणि निवडणूक संपल्यामुळे बुधवारी श्री तुळजाभवानी देवीचा दरबार भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. संपूर्ण मंदिर परिसर, महाद्वार रोड, भवानी रोड गर्दीने अक्षरशः गजबजून गेला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा