अलिबाग : मागील लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र या वेळी पुन्हा एकदा विकासाच्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. गेल्या वेळेस झालेल्या चुका या वेळी पुन्हा होणार नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत शेकापसारख्या समविचारी पक्षांची सोबत मिळणार आहे. त्यामुळे आघाडीची ताकद वाढेल. या वेळी जनता परिवर्तन घडवेल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा