गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. या सुनावणीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट अशी दोन्ही बाजूंनी मुद्देसूद बाजू मांडली जात आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, तर शिंदे गटाकडून नीरज कौल, महेश जेठमलानी, मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना राज्यात त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या सर्व चर्चेत आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांचे अधिकार नेमके काय असतात आणि आता आमदार अपात्रतेचा निर्णय कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी टीव्ही ९ शी बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा