Water Shortage in Maharashtra : राज्यात सध्या पाणी टंचाईचं सावट आहे. अनेक गावांत दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यातील पाणीटंचाईकडे शिंदे सरकारचे लक्ष नाही. हे सरकार केवळ पक्ष फोडण्यात व्यस्त आहे, असे त्या म्हणाल्या. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा