ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यावरून महाराष्ट्र सरकारवर भाजपानं टीकेची झोड उठवली आहे. मध्य प्रदेश सरकारला जे जमलं, ते महाराष्ट्र सरकारला का नाही? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. यांदर्भात भाजपाकडून मोर्चे काढून निषेध नोंदवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाने मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना केलेल्या शेरेबाजीवर आता सुप्रिया सुळेंनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा