शिर्डी येथे चालू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या शिबिरात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मार्गदर्शन केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात आगामी निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार येईल. आपलं सरकार आल्यावर सर्वप्रथम आपण अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवू. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. आपल्याकडे (शरद पवार गट) गृहखातं आल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करू. दिवंगत मंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या. आबांच्या (आर. आर. पाटील) काळात राज्यात जशी कायदा आणि सुव्यवस्था होती तशीच पुन्हा निर्माण करू.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा