अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण जवळपास अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी लोकसभेत सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरे यांचे ४४ वेळा फोन आले होते, आसा दावा केला. यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी हाच दावा केला. यावरून सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर फोन आलेली AU ही व्यक्ती नेमकी कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे होत असताना खुद्द रियानंच याबाबच केलेल्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा