महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीकडून ( बीआरएस ) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. अनेक माजी आमदार, नगरसेवक आणि नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. तर, येणाऱ्या दिवसांतही मोठ्या नेत्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निवडणुकीत फटका बसू शकतो. यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते अकलूजमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा