नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. या पक्षाने राज्यात केवळ एकच जागा जिंकली आहे. त्याउलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आठ जागा जिंकून त्यांची ताकद दाखवून दिली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या गटातील काही नेते आणि आमदार शरद पवारांकडे परतणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवारांचे काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अशातच अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे-पाटील पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांना साद घातली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा