ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात एक आक्षेपार्ह विधान केलं आहे. विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं विधान संजय राऊतांनी केलं. संजय राऊतांच्या या विधानाचे विधानसभेत पडसाद उमटले. सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाने संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेतला. तसेच संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करा, अशी मागणी भाजपाच्या काही सदस्यांनी केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहातील कामकाज तहकूब केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा