भारताच्या नद्यांचे पाकिस्तानला जाणारे पाणी अडवून पाकिस्तानची कोंडी करण्याचा नितीन गडकरींचा निर्णय स्वागतार्ह आहे. पाकिस्तानचे पाणी अडवले आता दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट, व्यापार, व्यवहार असे सगळे संबंध तोडून आरपारची लढाई लढून पाकिस्तानला कायमचं अडवलं पाहिजे असं मत आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. भारताकडून पाणी घेऊन पाकिस्तान भारताशीच बेइमानी करत आहे. भारतात दहशतवाद पसरवून भारतीय सैनिकांचे रक्त सांडवणाऱ्या पाकिस्तानला कायमचे आडवे केले पाहिजे असंही आठवले यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा