अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचा हनुमान चालिसा पठणाशी संबंधित फलक रविवारी फाडला. त्याला प्रत्युत्तर म्हणून राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकातील ठाकरे गटाच्या फलकाची मोडतोड केल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा