पुणे-बंगळूर महामार्गावर आज (शनिवार) झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. कासेगाव नजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर कार आदळून ही दुर्घटना घडली. कासेगाव (ता. वाळवा) येथे महामार्गावर येवलेवाडी फाट्यावर शर्यत हॉटेल जवळ कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कार मधील ५ जण ठार झाल्याची घटना दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा