राज्यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तसेच, सोलापूरमधील एका तरूण शेतकऱ्याने नुकतंच फेसबुक लाईव्ह करत या परिस्थितीला वैतागून आत्महत्या देखील केली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर माध्यमांशी बोलाता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला ऊर्जामंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, या सरकारने आज सभागृहातून पळ काढला आहे. असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा