अलीकडील काही दिवसांपासून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी प्रकरणावरून राज्यात राजकीय गदारोळ सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अनिक्षा जयसिंघानीने १ कोटी लाचेची ऑफर दिली होती. याप्रकरणी अनिक्षा आणि बुकी माफिया अनिल जयसिंघानीवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. यावर युवा सेना ( ठाकरे गट ) राज्य विस्तारक शरद कोळी यांनी भाष्य करत गृहमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा