लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या. तर एनडीएसह भाजपाने २९३ जागा मिळवल्या आहेत. या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी पार पडला. नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. तसंच ७१ खासदारांना शपथ देण्यात आली. रक्षा खडसे यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यावरुन सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर टोलेबाजी करण्यात आली आहे. तसंच नरेंद्र मोदी आणि भाजपावरही टीका करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा