Devendra Fadnavis : राज्यात तीन प्रमुख पक्षांचं महायुतीचं सरकार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते राज्याच्या महत्त्वाच्या खुर्चीवर विराजमान आहेत. त्यामुळे विविध विचारधारा असलेल्या तिन्ही पक्षातील या तिन्ही नेत्यांना एकमेकांशी डील करणं कठीण जातं असेल का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित केला जातो. हाच प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल शब्दांत उत्तर दिलं आहे. ते ‘मुंबई टेक वीक २०२५’मध्ये ‘गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी’ या विषयावर संवाद साधत होते. यावेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा