मोदी सरकारने दिलेला एकही शब्द पाळला नाही. नोटाबंदी केली पण काळा पैसा संपला नाही. कर्जमाफी केल्याचं जाहीर केलं पण ती झालीच नाही. तरूणांना रोजगार दिल्याचे सांगितले पण तरूणांना रोजगार नाही हे भयंकर वास्तव आहे सगळ्या आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरलं आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी परळी येथे झालेल्या सभेत केली. एवढंच नाही तर त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचंही कौतुक केलं. मी अनेकदा बीड जिल्ह्यात आलो आहे, मात्र गेल्या पन्नास वर्षातल्या कारकिर्दीली ही मोठी राजकीय सभा आहे. धनंजय मुंडे यांनी ही सभा आयोजित केली आहे असं म्हणत शरद पवार यांनी मुंडे यांचंही कौतुक केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा