प्रदीप नणंदकर
लातूर : २०१९मध्ये चार हजार रुपये, २०२०मध्ये १० हजार ३०० रुपये, २०२१मध्ये सात हजार ५०० रुपये आणि आता चार हजार ५०० रुपये.. सोयाबीनच्या प्रतिक्विंटल दरांमधील हा चढउतार. आयात-निर्यात धोरणाकडे केंद्र सरकारचे झालेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांवर आलेले संकट यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरू लागला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नुकताच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाच्या सामना करावा लागला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा