इमारतीला आग लागणे अथवा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळून होणाऱ्या घटनांमधील दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी संकटमोचक बनून धाव घेणाऱ्या मुंबई अग्निशमन दलामध्ये तब्बल ७७४ पदे भरण्याच्या संदेशाने सध्या प्रसारमाध्यमांवर थैमान घातले आहे. केवळ मुंबईतीलच नव्हे तर गावखेड्यातील तरुणही या भरती प्रक्रियेबाबत विचारणा करू लागले असून अग्निशमन दलामध्ये नोकरी मिळविण्यासाठी बेरोजगार तरुणांची धडपड सुरू केली आहे. मात्र अग्निशमन दलाने सध्या पद भरतीबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही. या खोट्या संदेशामुळे मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दल चक्रावून गेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा