करोना संकटामुळे राज्य सरकारनं दोन दिवसाचं पावसाळी अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. उद्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाला हजर राहणाऱ्या सर्व आमदारांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. असं असलं तरी दोन दिवसीय अधिवेशनात विरोधक सरकारला घेण्यासाठी सज्ज झालेत. आरक्षण, करोनावरील उपाययोजना आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे सरकारनं प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी जाहीर केली आहे. या अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा