महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. याबाबत विविध कयास लावले जात आहेत. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे या निकालाचं वाचन करणार आहेत. अशात शिंदे गटाकडून हा दावा केला जातो आहे की योग्य निकाल लागेल. तर ठाकरे गटाकडून आणि महाविकास आघाडीकडून हे सांगितलं जातं आहे की सरकार कोसळेल कारण १६ आमदार अपात्र ठरतील. याबाबत आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा