कुकडी डावा कालव्याचे रब्बी आवर्तन क्रमांक दोन ते १६ फेब्रुवारी रोजी सुरू झाली असून टेल टू हेड या पद्धतीने यावर्तन देण्यात येणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीची पाणीपट्टी पूर्णपणे भरलेली आहे व ज्यांच्याकडे थकबाकी नाही याच शेतकऱ्यांना या आवर्तनामधून पाणी देण्यात येणार आहे. आणि तसा फतवा म्हणजेच आदेश जलसंपदा विभाग पुणे यांच्या कार्यालयाने काढला असून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सक्त सूचना पारनेर श्रीगोंदा कर्जत व करमाळा या चारही पाटबंधारे विभागाच्या कार्यालयांना देण्यात आल्या आहे. यामुळे पाणीपट्टी न भरणाऱ्या शेतकऱ्यांना कुकडीचे या आवर्तनाचे पाणी मिळणार की नाही याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा