सोलापूर : यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर ओढ दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठा ६० टक्क्यांवर स्थिरावला आहे. मागील आठवडाभरापासून हीच स्थिती दिसून येत आहे. मागील वर्षात याच कालावधीत धरण १०९ टक्के भरले होते. यंदा पाणीसाठा कमी असल्यामुळे पुढील पावसाळी हंगामापर्यंत धरणातील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा