देशभरात आजपासून एकीकडे १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पुरेसा लसपुरवठा न झाल्याने लसीकरणाच्या मोहिमेत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातही लसींची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तयार होणारी लस दुसऱ्या देशांना देण्याची गरज नव्हती, त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासत आहे, असं म्हणत पवार यांनी मोदी सरकारच्या धोरणावर अप्रत्यक्षपणे टीका केली. तसेच, सध्या कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे करोनाग्रस्तांचं प्रमाण वाढल्याचंही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा